
बेंबळा येथील 45 वर्षे युवक हरवला. 17 दिवस झाले पत्ताच नाही.
कारंजा लाड / तालुका प्रतिनिधी
कारंजा लाड तालुक्यातील बेंबळा येथील अंदाजे वय 45 ते 50 च्या दरम्यान. रविंद्र बळीराम टोम्पे दिनांक 24 5 2025 ही व्यक्ती घरातून न सांगता . निघून गेले. जवळपास 17 दिवस निघून जातात. अजूनही या व्यक्तीचा शोध लागत नाही. नातेवाईकाकडे गेले असतील म्हणून. सर्व नातेवाईकांना फोन लावून पाहिले. कुणाकडेच नाही आल्याचे समजले. मुंबई किंवा नागपूर येथे ग्रामीण भागातील बरेच तरुण. रोजगारसाठी जात असतात. त्यांना संपर्क करण्यात आला. परंतु त्यांच्या संपर्कातही आढळले नाही. त्यामुळे परिवारात आणि गावकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
फोन लागत नसल्यामुळे. आणि कोणत्याच नातेवाईकाकडे नसल्यामुळे. पत्नी अलका टोम्पे. त्यांना चिंता वाटू लागली. ११ जून 2025 रोजी. पोलिसात मिसिंग कम्पलेट लिहिण्यात आली. कामरगाव पोलीस चौकी येथे. मिसिंग कंप्लेंट लिहिण्यात आली.
कुणालाही आढळल्यास.
87 88 71 0 322 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.